Posts

Showing posts with the label कृषी

पावसा अभावी चार एकर सोयाबीन पिकावर शेतकऱ्यानं फिरवला नांगर.

Image
पाऊसा अभावी हतबल शेतकऱ्यांने सोयाबीन पिकावर फिरवला नांगर प्रतिनिधी_सतिश फापाळे        संगमनेर तालुक्यातील पठार भागात पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील विविध पिके कोमेजून गेली आहे.यात प्रामुख्याने काही सोयाबीन पिके करपली आहे.तर काही जळून गेली आहे.तर काही पिकांना शेंगाचं आल्या नाहीत.अशातच पदरी निराशा पडलेल्या नांदूर गावच्या युवा शेतकऱ्याने नाईलाजास्तव चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगर फिरवत सोयाबीन पिक नष्ट केले आहे.      नांदूर_खंदरमाळ गावचे युवा शेतकरी सुरेश गोपीनाथ भागवत या शेतकऱ्याने जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसावर आपल्या शेतीची मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली होती.हे पीक सुरवातीच्या पावसावर डौलदार उतरून देखील आले होते.सोयाबीन पिकाला उभारी मिळाल्या नंतर त्यात मध्यंतरी दिलासादायक पाऊस झाला.त्यावर सोयाबीन पिकाची खुरपणी करून खते टाकली गेली. कीटक नाशकांची फवारणी केली.मोठ्या काबाड_कष्टाने पिकवलेले हे सोयाबीन पीक मोठ्या जोमात होते.      सोयाबीन पिक ऐन बहरात आले.फुलाची झडण झाली.थोड्या बहुत प्रमाणात...